Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सरींची सरासरी १७५ टक्के!

पावसाने जूनपाठोपाठ जुलै महिन्यातही चांगली हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल १२० ते १७५ टक्के पाऊस पडला…

अमरावती विभागात दमदार पाऊस

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पश्चिम विदर्भात पावसाने सलग दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत अमरावती विभागात सरासरी २५.४ मि.मी.…

नाशिकसह नंदुरबारमध्ये दमदार पाऊस

प्रारंभी दणक्यात सुरूवात करणारा आणि नंतर रिमझिम स्वरूपात अधुनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकसह नंदुरबारमध्ये पुन्हा दमदार हजेरी लावण्याकडे वाटचाल सुरू…

अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतक ऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टप्प्या टप्प्यात होत असलेला पाऊस पिकांसाठी पोषक ठरत…

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने चंद्रपूर जिल्ह्य़ावर दुबार पेरणीचे संकट

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या जिल्ह्य़ाच्या आठ तालुक्यातील सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दामदुप्पट…

कोकणात पावसाचा नवा विक्रम

रत्नागिरी जिल्ह्य़ात दरवर्षी जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीबाबत गेल्या पाच वर्षांतील नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. जिल्ह्य़ात पावसाची जून महिन्यातील…

सिंधुदुर्गात समाधानकारक पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला सोमवारपासून पावसाने पुन्हा झोडपायला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ात सरासरी १००.५८ मिमी एवढा पाऊस आज सकाळी नोंदला असून १…

वरूणराजाने लावली सुट्टीच्या दिवशी हजेरी

तीन दिवसांच्या उघडपीनंतर वरूणराजाने सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी हजेरी लावली. दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहर पुन्हा जलमय…

माहीम, वाकोला, भाईंदरमध्ये पडझड; चार जखमी

माहीममधील ‘अल्ताफ’ची पडझड ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री माहीमच्याच ‘रेल व्ह्य़ू’ इमारतीत पाण्याच्या टाकीसह जिन्याचा काही भाग कोसळला. मात्र दुर्घटनेत कोणीही…

टक्का वाढणार : जुलैत १०१, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्के सरासरी

हवामानशास्त्र विभागातर्फे मान्सूनच्या पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर झाला असून, त्यानुसार शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक…

पावसाचा दिवसभर मुक्काम

मुंबई व आसपासच्या परिसरासाठी शुक्रवारही पावसाचा वार ठरला. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रीपर्यंत कधी मुसळधार तर कधी रिमझिम वर्षांव करत…

राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस

गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १००…

संबंधित बातम्या