scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पावसाळा ऋतु

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
Five automatic gates of Yelgaon Dam opened
येळगाव धरण ‘ओव्हरफ्लो’… पाच दारे उघडली

धरणाची पाच स्वयंचलित दारे उघडण्यात आली. यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न…

techie dies of snakebite
घराच्या बाहेर चपला ठेवत असाल तर सावधान! चपलेत लपून बसलेल्या सापाने चावा घेतल्यामुळं युवकाचा मृत्यू

Snake Hidden in Footwear: क्रॉक्स चप्पल घराबाहेर ठेवल्यानंतर त्यात साप शिरून बसला होता, असे मृत तरूणाच्या कुटुंबियांनी सांगितले.

north india heavy rains trigger landslides cloudbursts causing massive deaths and damage
पावसाचे किमान २१ बळी; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला फटका

जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण ११ जण मृत्युमुखी पडले असून हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात १० जण मरण पावले.

Loksatta editorial on vaishno devi accident and environmental concerns  disaster management India
अग्रलेख : परदु:खाचे पहाड

वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…

Uttarakhand cloudburst landslide claims lives and many missing rescue operations
Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीत पाच जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पहाटे ढगफुटीमुळे आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता झाले.

Students sit on hunger strike demanding a road to school in bhandara
“चंद्रावर जाता येते, पण शाळेत कसे जायचे ?” विद्यार्थी बसले उपोषणाला …

लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बूज येथील टोलीवर जवळपास १३ कुटुंब मागील ७० वर्षापासून वास्तव्यास आहेत. वस्तीतील ८ चिमुकले विद्यार्थी येथीलच जिल्हा परिषद…

Road connecting JNPA to Karalu Port
जेएनपीए करळ बंदराला जोडणारा मार्ग खड्डेमय; खड्ड्यामुळे प्रवासी व वाहनचालक त्रस्त

एस टी, एनएमएमटी तसेच रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि वाहनचकांनी त्रस्त होत संताप व्यक्त केला आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी…

India alerted Pakistan about flood
संभाव्य पुराबद्दल पाकिस्तानला सतर्कतेचा इशारा

सध्या स्थगित असलेल्या सिंधू जलकराराच्या तरतुदीअंतर्गत माहिती न देताना राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला यासंबंधी माहिती देण्यात आली.

he countrys first Ro Ro car service was operated on Konkan Railway
देशातील पहिली रो-रो कार सेवा धावली; भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले

रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कोलाड येथून रो-रो…

Final ward structure of Buldhana district council and block leval announced
बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय हालचालींना वेग…

ग्रामीण भागातील सर्वात मोठी निवडणूक असलेल्या या निवडणुकाची आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. पोळयाच्या शुभ मुहूर्तावर बुलढाणा जिल्हापरिषदेच्या…

Chafa growers in the district suffer setback
चाफा काही केल्या फुलेना…जिल्ह्यातील चाफा बागायतदारांना फटका

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड या भागामध्ये चाफा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून येथील उत्पादित होणारे फुलं दादरच्या…

संबंधित बातम्या