scorecardresearch

पावसाळा ऋतु

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
kalache ganit article
काळाचे गणित : पावसाळ्यात तेरावा महिना प्रीमियम स्टोरी

साधारणपणे दर तीन वर्षांनी एक अधिक मास येणार हे निश्चित. पण कोणते महिने अधिक होऊ शकतात? आणि तेच का? ‘पावसाळ्यात…

Rice harvest delayed due to rainy weather
पावसाळी वातावरणामुळे भात कापणी लांबणीवर

पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे भात कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत.

Heavy rains cause damage to rice crops in Murbad and Shahapur belt of Thane district
परतीच्या झोड पावसाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर पट्ट्यात भात पिकांचे नुकसान

परतीच्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले भातपीक भुईसपाट केले आहे.

Marathwada recorded the highest rainfall of 39 percent while Madhya Maharashtra recorded 20 percent more rainfall Mumbai print news
Rainfall Update: यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक पावसाची नोंद

मोसमी पावसाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील…

Shiv Sena Shinde Dussehra rally sees enthusiasm among workers despite rain Mumbai print news
पावसातही कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण

गोरेगाव येथील नस्को एक्झिबिशन सेंटर येथे शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यानिमित्त गुरुवारी मुंबईच्याच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले…

sangli ashta islampur hit by torrential thunder rain Waterlogged in october
यंदा पाच महिन्यात ११२ दिवस पावसाचे; सर्वाधिक पावसाची नोंद मुरबाडमध्ये, बदलापुरही ४ हजार पार

ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात बदलापूर शहरात सर्वाधिक ४९५ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर इतर शहरातही सरासरी २५० मिलीमीटर पावसाची नोंद…

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले घोषणा केली पण महापालिकेने एकतानगरी बाबत घेतला हा मोठा निर्णय !

एकता नगरीत पावसाळ्यात येत असलेल्या पुराच्या संकटापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील. येथे क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाईल.…

mmrda inspects potholes on Atal Setu
अटल सेतूवरील खड्डयांची अतिरिक्त महानगर आयुक्तांकडून पाहणी; पाच दिवसांत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला आदेश

अटल सेतू जानेवारी २०२४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत झाल्यानंतर अवघे काही महिने लोटताच अटल सेतूची काही ठिकाणी…

Rs 128 crore fund approved for farmers affected by heavy rains
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

Heavy rains halt arrival of local apples from Kashmir
अतिवृष्टीमुळे काश्मिरमधील देशी सफरचंदांची आवक ठप्प; दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ

पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते.

Children's illnesses increase during the monsoon! The rate of vomiting and diarrhea is alarming
तुमच्या मुलाला उलट्या, जुलाब होताहेत? हे असू शकतं कारण…

पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…

Panvel Municipal Corporation working on a plan to supply water from Dehrang Dam to the suburbs
वाया जाणाऱ्या पाण्यातून पनवेलकरांची तहान भागवण्याची योजना

देहरंग धरणाबाहेर पडणारे कोट्यावधी लीटर पाणी थेट नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली…

संबंधित बातम्या