
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नव्हते याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली.
थोडं देवाचं करावं आणि भरपूर समाधान मिळावं, सर्व कटकटी मिटाव्यात, यासाठी साधनेच्या मार्गावर आलो
लोभ आणि मोहानं बरबटलेला प्रपंच हा षट्विकारातला मोठा विकार आहे.
समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात मदाचाही मागोवा घेतला आहे. त्यात मदोन्मत्त माणसाची अवस्था दाखविताना समर्थ म्हणतात की, ‘‘मदानें भुलला प्राणी विचारें…
मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाच्या आधारावर साधकाला आणि साधनेलाच केंद्रबिंदू मानून आपण षट्विकारांचा संक्षेपानं मागोवा घेत आहोत.
क्रोधनिरूपणाच्या अखेरीस भल्याने, म्हणजे भल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्यानं कोप सांडावा
माणसाच्या मनात क्षणोक्षणी कामना उत्पन्न होत असतात. ‘मी म्हणजे देहच’
सहाही विकारांमध्ये अडकल्याने भल्याभल्यांचा ‘परत्रमार्ग’ही रोधला जातो.
मनोबोधातल्या सहाव्या श्लोकाकडे नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते
संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज
विकार अलगद कसं जाळं टाकतात आणि कब्जा मिळवतात, हे लक्षात येत नाही.
साधनपथाच्या पहिल्या टप्प्यावर, ‘‘मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा
संकल्प हा निश्चयात्मक असला तरी आपल्या मनात सुरू असणाऱ्या संकल्प
श्रीसमर्थ रामदास महाराज यांच्या मनोबोधाच्या श्लोकांतल्या चौथ्या श्लोकाचं विवरण इथं पूर्ण झालं.
अंत:करणात नामाभ्यास सुरू असेल तर जगण्याची जी रीत आहे तिचंही सूक्ष्म निरीक्षण-परीक्षण होऊ लागेल.
भगवंताच्यात आणि माझ्यात आंतरिक दुरावा निर्माण करणारी बुद्धी हीच पापबुद्धी.
साधक जीवनाच्या प्रारंभिक वाटचालीत मनात सुरू असलेलं शाश्वताचं चिंतन जगात वावरतानाही सुटू न देणं
पहाटेचा प्रहर मोठा विलक्षण असतो. रात्रीचा अंध:कार सरू लागला असतो
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे! हे मना सज्जनांचा जो भक्तीपंथ आहे त्या मार्गानंच जा..
हे विवरण सुरू करण्याआधी एक स्पष्ट केलं पाहिजे. मनाचे श्लोकांचा एक सार्वत्रिक अर्थ आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.