scorecardresearch

रत्नागिरी जिल्ह्य़ात वादळी वारे- विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्य़ात मंगळवारी सकाळी वादळी वारे आणि विजेच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू ओढवला.

रत्नागिरी जिल्ह्य़ात ६७ हजार नवमतदार; राजकीय पक्षांना धडकी

मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुमारे ६७ हजार २०१ नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे. तर त्याच वेळी मयत व दुबार नोंदणी झालेल्या…

रत्नागिरी जिल्ह्य़ातील विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्याचे प्रयत्न -पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्य़ातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास वाढीव निधी आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा…

रत्नागिरी जिल्ह्य़ातील तीन कुटुंबांना वाळीत टाकल्याचे उघड

रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली व चिपळूण तालुक्यांमध्ये गावपातळीवरील वादातून तीन कुटुंबांना वाळीत टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस

यंदाच्या वर्षी जिल्ह्य़ात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जेमतेम महिनाभरात एकूण वार्षिक सरासरीच्या ५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार…

रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९६ गावांमध्ये पाणीटंचाई

रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ तालुक्यांमधील एकूण ९६ गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून या गावांच्या एकूण १९२ वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय…

संबंधित बातम्या