वाणिज्य बँका ‘तुमचे ग्राहक जाणून घ्या अर्थात केवायसी’अंतर्गत अनावश्यक माहिती विचारीत असून त्यामुळे खातेदारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घातला जातो,
सरकारी योजनेतून शेतकरी आणि गोरगरिबांना दिलेल्या कर्जाची सक्तीची वसुली करण्याचा मध्य प्रदेश सरकारचा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्याचा आग्रह राष्ट्रीयीकृत बँकांनी…
सध्याच्या बिकट उद्योग, निर्मिती क्षेत्राच्या वाटचालीमुळे तसेच रोकड टंचाईपासून सुटका होण्यासाठी पुनर्रचित कर्जाच्या तरतुदी शिथिल करण्याची अपेक्षा व्यापारी बँकांनी उंचावली…