scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

magazines searching for readers
वाचकांच्या शोधात मासिके… प्रीमियम स्टोरी

एकीकडे रील्समध्ये अंदाधुंद रमलेल्या, माध्यमांमध्येच अतोनात हरवलेल्या सामाजिक अवस्थेत दोन नवी मराठी नियतकालिके ‘वाचक’ तयार करण्याच्या धडपडीत उतरलीत.

digital media expansion pressure marathi print magazines and journals
लष्कराच्या नियतकालीन भाकऱ्या!

जगाचे भान विस्तारलेले, विविध ज्ञानशाखांत प्रावीण्य राखून असलेले कर्ते आजही आहेत, पण इथे माहिती-ज्ञानाची सत्यता आणि दर्जा सांभाळणारी, भाषा, व्याकरण,…

President Milind Kulkarni, Bhiku Baraskar accepting the award in the presence of Minister Chandrakant Patil and Dr. Neelam Gorhe
कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाला शासनाचा डॉ. आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार

शहरी, ग्रामीण अशा दोन भागात हा पुरस्कार दिला जातो. शहरी भागाचा पुरस्कार यंदा राज्यातून कल्याण सार्वजनिक वाचनालयाला मिळाला आहे.

stella rimington british spy stories
ग्रंथस्मरण : गुप्तचरांच्या विश्वातील स्वानुभवाचे बोल…

स्टेला रिमिंग्टन यांच्या कादंबऱ्या वाचताना कल्पित कुठे संपले असावे आणि वास्तव कुठे सुरू झाले असावे, याचा थांगच वाचकांना लागत नाही…

loksatta readers feedback and response s reactions on loksatta news editorials articles
लोकमानस : चुका सुधारण्यापासून कोणी रोखले?

‘पं. नेहरूही आडवे येतात!’ हा अग्रलेख (३१ जुलै) वाचला. निधनानंतर तब्बल ६० वर्षांनंतरही आजच्या परिस्थितीसाठी विद्यामान सत्ताधारी वारंवार नेहरूंनाच जबाबदार…

lokrang articles
पडसाद : समाजसुधारणेचे लोण आमच्यापर्यंत येवो

बापाचा पैसा दिसणाऱ्या मुलांना शिकायचीही गरज वाटत नाही. आमदार-खासदारांच्या टवाळ कार्यकर्त्यांमध्ये आता शिक्षक वर्गही सामील होऊ लागला आहे.

loksatta readers response
लोकमानस : सभ्यतेचा बुरखा फाटू नये म्हणून!

‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराचा परवाना नव्हे’ या उक्तीचा आधार घेऊन, सत्ताधाऱ्यांनी माध्यमांची गळचेपी करू पाहणे निषेधार्हच. आपली दुष्कृत्ये बाहेर येऊ नयेत,…

loksatta readers response
लोकमानस : सरकारचे हेतू ओळखून संघटित व्हा

महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६५ (१) व(२) यांवर बोट ठेवून आता ‘शेतकऱ्यांच्या जमिनी दोन वर्षांहून अधिक…

loksatta readers response
लोकमानस : एक देश, एक परीक्षा अशक्य का?

‘प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न’ हा ‘अन्वयार्थ’ (४ जून) वाचला. विद्यार्थी जीव मुठीत धरूनच प्रवेश परीक्षांना सामोरे जातात आणि त्यांचे पालक…

loksatta readers response
लोकमानस : सीबीएसईशी बरोबरी कशासाठी?

बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तो अंगी असणाऱ्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. नेमका याच गोष्टीचा अभाव आज आपल्याला अभ्यासक्रम व परीक्षा…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या