वसईतील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या निर्मळ यात्रोत्सवाला शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याचे…
गणवेश, बिल्ला नसणे, अतिवेग आणि दुरावस्था यांसारख्या कारणांमुळे रिक्षाचालकांवर कारवाई सुरू असली तरी, रिक्षाचालकांची मुजोरी व बेमूर्वतपणा अजूनही कायम आहे.