scorecardresearch

त्रिपुरात नक्की काय घडलंय, ज्यामुळे महाराष्ट्रही अशांत झालाय? वाचा सविस्तर…

त्रिपुरात असं नेमकं काय घडलंय की त्यामुळे महाराष्ट्र अशांत झालाय याचाच हा खास आढावा.

अमरावतीत बंदला हिंसक वळण; आक्रमक आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज!

अमरावतीत भाजपाने बंदचं आवाहन केलं. यानंतर आज (१३ नोव्हेंबर) पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर…

बांगलादेशमधील माध्यमांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याबाबत काय छापलं जातंय? वाचा सविस्तर…

बांगलादेशमधील कुमिल्ला शहरात दुर्गा पूजेच्या ठिकाणी कथितपणे कुराण ठेवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले.

तुरुंगात कैद्यांचं ‘गँग वॉर’, चाकू हल्ला, गोळीबार आणि स्फोटकांचा वापर, ११६ जणांचा मृत्यू

युकेडर (Ecuador) देशाच्या सर्वात मोठ्या तुरुंगात दोन गँगमध्ये झालेल्या मारामारीत आतापर्यंत तब्बल 116 कैद्यांचा मृत्यू झालाय. याशिवाय जवळपास 80 कैदी…

संबंधित बातम्या