कल्याण-अंबरनाथ दरम्यानचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला…
मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.