राजारामबापूंचे नाव सभागृहाला दिल्यावरून राजकीय घमासान सुरू आहे.
तासगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कै. आर. आर. पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले आहे.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे एकमेकांविरोधात माहिती व मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.…
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे नुकतेच कर्करोगामुळे लीलावती रुग्णालयात निधन झाले आहे.
साधेपणाचा दर्प असणाऱ्या राजकारण्यांपैकी ‘आरआर आबा’ नक्कीच नव्हते.. त्यांचा साधेपणा सच्चा आणि स्वतपासूनचा होता.
आर. आर. पाटील यांची तब्येत गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून तेवढी साथ देत नव्हती, पण त्यांनी ऑक्टोबपर्यंत आजार अंगावर काढला, असे राष्ट्रवादीच्या…
अगदी चार महिन्यांपूर्वी जशी पोलिसांची धावपळ आणि कार्यकर्त्यांची रेटारेटी, गर्दी असायची तशीच राष्ट्रवादी भवनासमोरील मोकळी जागा सोमवारीही त्याचाच अनुभव घेत…
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते. या हल्ल्यात शेकडो निरपराधांचे बळी गेले होते.
विधानसभेत डान्सबारबंदीची घोषणा केली आणि गृहमंत्री आर. आर. पाटील आणि कार्यकर्त्यांचे ‘आबा’ रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. २००५ च्या त्या निर्णयाने…
मंत्री राज्याचे, पण विकास बघणार केवळ स्वत:च्या जिल्ह्य़ाचा, असेच चित्र राजकारणात सर्वत्र दिसू लागलेले असताना त्याला छेद देणारी कृती आबांनी…
विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या व अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरील…
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. मग कांदा जीवनावश्यक वस्तूत का टाकला..
सत्या नाडेला आणि आर. आर. पाटील या दोघांत तसे काहीच साम्य नाही. नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन अपघाती असल्याचा अहवाल सीबीआयने दिला असला तरी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर.…
जिल्ह्य़ात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढीस लागली असून शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे एकमेकांच्या मतदारसंघात काय…
राजकारणी हा उत्तम अभिनेता असतो. अंगातील सदरा बदलावा इतक्या सहजपणे ते पक्षही बदलतात. लक्ष्य एकच असते, सत्ता. ‘सरकार’ म्हणून ओळखले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे.…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.