महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे…
गणपतीचे दिवस संपताना विसर्जनाचा सोहळा असतो. हे ठरल्या दिवशी विसर्जन-सोहळय़ाचे कौतुक सर्वात मोठा सण म्हणून मिरवणाऱ्या दिवाळीच्या वाटय़ास नाही. बुद्धिदाता…