नव्या शासन निर्णयानुसार सहाही तालुक्यांतील महामार्गाच्या आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्यायांसंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला देण्यात आले आहेत.…
राज्य शासनाने पवणार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग असा बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे ठरवलेले आहे .या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी…
भारत अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीस लागणार आहे. स्वामीनाथन आयोग व किमान हमीभावाची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या…