हुतात्मा स्मृतिमंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या कार्यक्रमात भागवत यांनी, महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत उद्योग वर्धिनीचा मुक्तकंठाने गौरव केला.
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा…