यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शिक्का असणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच केली. त्यानिमित्ताने शिक्षणव्यवस्था बदलाच्या गेल्या…
दहावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारीच नव्हे तर तो गुणात्मकदृष्टय़ा उंचावूनही मुंबईत विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशीपासूनच