Page 109 of राज्य सरकार News

केंद्र आणि राज्यातील सरकार आपल्या मूर्खांपणाच्या बळावर आहे, असे भाष्य ज्येष्ठ कवी डाॅ. यशवंत मनोहर यांनी सोमवारी केले.

दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवणे, मग अंतर वगैरे कारणांनी ‘समायोजन’ आदी नावांखाली त्या बंद करणे, यातून सर्वाधिक नुकसान मातृभाषेतून दिल्या…

ग्रामीण भागात पाच लाख ८५ हजार ४५४ प्राधान्य कुटुंब आणि ४९ हजार ३०२ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत.

रात्रशाळांकडे दुर्लक्ष होत राहू नये, यासाठी सातत्याने न्यायालयीन लढा देणाऱ्या आणि सरकारकडून ठोस अपेक्षा ठेवणाऱ्या एका अर्धवेळ शिक्षकाची ही कैफियत…

२८ सप्टेंबर हा दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त-


महाराष्ट्रात ‘नीति आयोगा’सारखी तज्ज्ञ संस्था स्थापन करण्याची घोषणा आकर्षक असली तरी, सर्वच राज्यांचा आर्थिक परीघ कमी होतो आहे… तो कसा?

राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असून आता शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम…

गुजरातमधील एका खासगी प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित केलेले हत्ती जंगलातील नसून ते वनखात्याचे आहेत, असा दावा राज्यसरकारने उच्च न्यायालयात केला.

याचिकेत २०१७ सालच्या केंद्रीय जीएसटी अधिनियमातील नियम २१ए च्या उपनियम २ ला आव्हान देण्यात आले आहे.