scorecardresearch

परभणी जिल्ह्यात पाच लाख टन ऊस गाळप

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स, त्रिधारा व योगेश्वरी या तीन कारखान्यांचे गेल्या दोन महिन्यांत आजपर्यंत ४ लाख ८६ हजार मेट्रिक टन…

वायदे बाजारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा लवकर कार्यान्वित व्हावी – मुख्यमंत्री

मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झालेले असतानाही गेल्या वर्षी देशामध्ये साखर आयात कशी झाली हे कोडे उलगडलेले नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

शिरपूर साखर कारखान्याच्या कामगारांची निदर्शने

जिल्ह्य़ातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व १७ संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या…

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुप्त समझोता?

जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला असला, तरी अद्याप साखर कारखान्यांनी उसाच्या पहिली उचल जाहीर केलेली नाही. उसाचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात…

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या साखर कारखान्यांना अवघा २५ हजारांचा दंड !

उत्पन्नाच्या आधारावर शेतकऱ्यांना ऊस दर देण्याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला बुधवारी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.

ऊस आंदोलनात बळी गेला तो बळीराजाचाच

विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.

‘शासनाच्या निर्णयानंतरच कारखान्यांना ऊसदराबाबतची निश्चित भूमिका घेणे शक्य’

यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांसमोर शॉर्टमार्जनिची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या आíथक पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने…

साखर कारखाने विक्रीत गैरप्रकाराचा आरोप

राज्यातील कारखाने विक्रीच्या संदर्भात ‘सहकार वाचवा-महाराष्ट्र वाचवा’ ही जनजागरण यात्रा तुळजापूरहून नागपूर हिवाळी अधिवेशनाकडे निघाली आहे.

शिरपूर साखर कारखान्याची जमीन विकण्याचा घाट

शिरपूर शेतकरी साखर कारखान्याची जमीन कर्जफेड करण्याच्या नावाखाली विकण्याचा घाट घातला जात असून संचालक मंडळ सभासदांच्या हिताला बाधाc

सहकारमंत्र्यांच्या साखर कारखान्याची बार्शीतील ऊसतोड बंद पाडली

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्याकडून होणारी ऊसतोड बार्शी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडली.

संबंधित बातम्या