सरते वर्ष आंदोलनांनी गाजले

महत्त्वाकांक्षी थेट पाइपलाइन योजनेला मान्यता, महापालिका हद्दवाढीबाबत निर्णायक भूमिका घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश, राजर्षी शाहूमहाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकास मान्यता या चांगल्या…

उसाच्या पहिल्या हप्त्याअभावी ग्रामीण अर्थकारण बिघडले

संघर्षपूर्ण लढय़ानंतर राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिना लोटला, तरी अद्याप साखर कारखान्यांकडून शेतक ऱ्यांची उसाचा पहिला हप्ता अदा झालेला…

उसाच्या पहिल्या हप्त्यात विखेची आघाडी

जिल्ह्यातील संगमनेर व विखे कारखान्याचा अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन दोन हजार रुपयाने पहिला हप्ता देण्याचा…

साखर उद्योगाला ७२०० कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव

अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी ७२०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार होण्याची शक्यता…

गोंदिया जिल्ह्य़ात अडीच हजार हेक्टर क्षेत्रात उस लागवड

गोंदिया व भंडारा हे जिल्हे धान उत्पादनाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. गोंदिया जिल्ह्य़ात धानपिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जात असले…

केवळ कागदावरचे स्वातंत्र्य!

नियामक मंडळे ही निवृत्तांच्या पुनर्वसनाची केंद्रे बनू नयेत, अशी अपेक्षा काही वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका राष्ट्रीय परिषदेत…

उसाची कोंडी फुटणार!

सहा महिन्यांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळण्यासाठी उसाच्या पट्टय़ामधील सध्याचा उद्रेक शमविण्यासाठी सरकार नक्कीच पुढाकार घेईल.

ऊस दर नियामक प्राधिकरणाची ‘धोंड’ अखेर मुख्य सचिवांच्या गळ्यात

वाढीव ऊस दरासाठी होणारी शेतकऱ्यांची आंदोलने आणि साखर कारखान्यांकडून होणारी त्यांची फसगत टाळण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या ऊस दर नियामक

उसाला उत्पादन खर्चाच्या आधारेच हमीभाव मिळाला पाहिजे -जयंत पाटील

उसाला उत्पादन खर्चाच्या आधारेच हमीभाव मिळाला पाहिजे असे मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. साखरेची किंमत वाढणार…

ऊस आंदोलन स्थगित

उसाला एकरकमी टनाला २ हजार ६५० रुपये भाव द्यावा अथवा एक वर्ष फुकट ऊस घ्यावा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

ऊस आंदोलनाचा फटका काँग्रेस- राष्ट्रवादीला

ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात पेटलेल्या आंदोलनामुळे या भागात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला फटका बसणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र धुमसताच!

उसाला जादा दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी अधिक उग्र करण्यात आले.

संबंधित बातम्या