पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे सर्वत्र गंभीर टंचाईचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे एकलहरे औष्णिक वीज केंद्रातर्फे बंधाऱ्याच्या दरवाजाच्या चाचणीसाठी पाण्याची उधळपट्टी सुरू…
आग ओकत असलेल्या सूर्यामुळे तपमान दर्शक यंत्रातील ४७ अंशापर्यंत पोहोचलेला पारा आणि त्यामुळे शराराची होणारी काहिली, जलस्त्रोतांची झपाटय़ाने खालावत चाललेली…
विदर्भातील पारा रोज नवे उच्चांक नोंदवत असताना महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वन पाहुण्यांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी पिंजऱ्यांमध्ये कुलर लावण्यात आले आहेत. उन्हाळ्याची…
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढतच आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी गुराढोरांची हेळसांड होऊ नये, यासाठी साखरखेर्डा येथील…
मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने नांदेडकर चांगलेच हैराण झाले आहेत. मंगळवारी पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल गाठली.