दक्षिण भारतातील काही राज्ये वगळता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. प्रामुख्याने उत्तर भारत, मध्य…
फेब्रुवारीच्या पूर्वार्धातराज्यातील अनेक भागात तापमानवाढ दिसून आली.दुपारी घराबाहेर पडणे कठीण होईल इथपर्यंत उन्ह होते. याच महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत…
उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाच्या सुचना नागरिकांना केल्या आहेत. तसेच आरोग्याची काळजी…