
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा खरा कस जनतेच्या न्यायालयातच लागणार, हे मात्र खरे…
SC Hearing on Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद!
सर्वोच्च न्यायालयाने मुकेश अंबानींना भारतासह जगभरात झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारला दिले आहेत.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चला बोलावण्यास नकार देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने केलेल्या याचिकेच्या सुनावणीत, राज्यपालांनी मागवलेली माहिती पुरवणे सरकारवर…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपला. यानंतर ठाकरे गटाचे वकील नीरज कौल यांनी नेमका काय…
सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दिवसभर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला आणि आजची सुनावणी संपली. यावर ठाकरे गटाच्यावतीने खासदार अनिल देसाई यांनी पहिली…
Maharashtra Political Crisis: “या आमदारांनी राज्यपालांना कोणताही गट स्थापन केल्याचं सांगितलेलं नसून त्यांना पक्षानं आघाडीमध्ये राहू नये असं वाटत असल्याचं…
Punjab AAP Govt Moves to SC: अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलविण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे पंजाब सरकारने सुर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांच्या युक्तिवादाला आता शिंदे गटाचे वकील प्रत्युत्तर देत आहेत. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील नीरज के. कौल यांनी…
शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर की बेकायदेशीर, १६ आमदार पात्र की अपात्र अशा अनेक मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष…
सर्वोच्च न्यायालयात आश्वासन दिल्यानंतरही शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला. हा मुद्दा आज ठाकरे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आला.