स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची…
राष्ट्रवाद ही राष्ट्रीय व राष्ट्रभूमी प्रमाण मानून तिच्या एकात्म विकासाचा विचार करणारी राष्ट्रभावना होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबद्दल आपले मत…
विसाव्या शतकाच्या मध्यास परंपरेने हिंदुस्तानातील समाजास हिंदी समाज संबोधले जायचे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९४९ च्या अंकात हा…
लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा. नोव्हेंबर आणि डिसेंबर, १९३७ च्या ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेला. दुसऱ्या महायुद्धाची त्यास पार्श्वभूमी होती.