तर्कतीर्थांनी भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट केले होते की, ‘‘समाजातील अत्यंत दलित मनुष्याला आपल्या भविष्याविषयी आशा कशी उत्पन्न होईल, हा संस्कृतीपुढील आजचा…
मानव विकास काळात त्याच्या विविध इंद्रियांचा विकास होत गेला. पंचेंद्रियांच्या विकासामुळे मनुष्य अन्य जीवांपेक्षा प्रगत झाला. यात मेंदूचे योगदान असाधारण…
‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’चे द्विदिवसीय कार्यकर्ता अधिवेशन २४ व २५ जानेवारी १९८१ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…