महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५०…
ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे.
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार…
आपल्या जीवन प्रवासाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कल्याण येथील उंबर्डे भागातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमात रविवारी…