समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे.
एकीकडे शाळेत जाण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे बदलापुरात एकमेव उड्डाणपुलावर सलग पाचव्या दिवशी कोंडी झाली. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी…
वसई विरार शहरात भरधाव वेगाला नियंत्रित करण्यासाठी रस्त्यात ठिकठिकाणी नवे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र या गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक बनत चालल्याचे…