Page 23 of झाड News

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाऊस किंवा वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत आत्तापर्यंत ४५९ वृक्ष कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

झाडे लावताना पूर्वतयारी काटेकोरपणे केली जाते. लावायच्या रोपाच्या प्रजातीनुसार खड्डा खणला जातो, त्यात शेणखतमिश्रित माती भरून मगच रोपे लावतात.

निसर्ग आणि विज्ञानाचा अनोखा संगम असलेली ही वृक्ष संरक्षणाची पद्धत फक्त भारतीय उपखंडातच वापरली जाते हे विशेष आहे.

मुंबई-पुणे जुना रस्ता आणि द्रुतगती महामार्ग मिळून एकूण वृक्षसंख्या २०१७मध्ये एक लाख १५ हजार १७६ एवढी नोंदविण्यात आली होती. सध्या…

शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

वृक्ष संवर्धन या विषयावरून राज्यात वादळ उठलं असताना लेखक अरविंद जगताप यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत

मावळातील उर्से येथील प्रकार, शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

कासारवाडी ते पिंपळे गुरव मार्गावर मयूर मेडिकलसमोर असलेले हे झाड पहाटेच्या सुमारास उन्मळून पडले.

पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीजवळच्या मांगरूळ येथील डोंगरावर दोन वणव्यांनंतरही ३४ हजारांहून अधिक झाडे टिकून आहेत.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन करण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.