उत्तर भारतात रविवारपासून पडलेल्या मुसळधार पावसाच्या तसेच त्यामुळे आलेल्या पुरातील बळींची संख्या १५० झाली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील एका…
जयश्री टूर्स कंपनीने चारधाम यात्रेसाठी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक पर्यटकांकडून प्रत्येकी ३६ हजार रुपये घेतले होते. मात्र, कंपनीने केलेल्या गैरसोयी पाहता…
पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि सलग तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये अडकून पडलेले सुमारे ७० भाविक मंगळवारी सायंकाळी माघारी परतण्यास निघाले आहेत. गंगोत्री,…
उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रेसाठी शहरातील प्रवासी कंपनीने नेलेले १२० यात्रेकरू हरिद्वारपासून शंभर किलोमीटर असलेल्या गौरीकुंडानजीक अडकले असून, त्यांचा तीन…