मध्यप्रदेशात घडलेल्या बालमृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात औषधांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने वसई विरार…
महाराष्ट्र सरकारकडून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचे केले जाणारे खाजगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.