शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे चक्काजाम आंदोलन केले.
श्रावणादरम्यान दर शनिवारी वसई, नालासोपारा, अर्नाळा तसेच पालघर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांतून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.यासाठी २५ जुलै पासून नोंदणी…
मिरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे धोरण विसंगत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली…