रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेवर अंडी फेकण्यात आल्याने विरारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले…
मिरा भाईंदर महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाचा संदेश शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आयोजित ‘किल्ला सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेचे रविवारी संपन्न झाली.या मोहिमेला नागरिकांचा…