मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे जमिनीखालील पाणी गळती शोधणे अवघड होणार…
धार्मिक विधींमुळे मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य काढण्यासाठी महानगरपालिकेने सलग तीन दिवस स्वच्छता मोहीम राबविली.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यापैकी हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यातून मिळणाऱ्या महसूलातही वाढ होण्याची अपेक्षा मुंबई महापालिका…