भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता. Read More
“एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
रशिया व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना मॅक्स नावाने विकसित होत असलेल्या रशियन अॅप वापरण्याचे…
महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने वाहनतळाची नोंदणी करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ डिजिटल सेवा सुरु केली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईकरांसाठी योग केंद्राची माहिती उपलब्ध करणारी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवा…