पारंपरिक कल्पनांतून स्त्रियांनी बाहेर यावे, स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी संपादक जे प्रयत्न करीत होते, त्या प्रयत्नांना स्त्रिया जाणीवपूर्वक, जागरूकपणे प्रतिसाद…
बलात्कारासारख्या खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस शहर पोलिसांनी सापळा रचून जिल्हा…
महाराष्ट्रात १४ हजार गावांतल्या महिला सरपंच, महिला पंचायत सभापती, जिल्हा परिषदांच्या महिला अध्यक्षा, स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या महिला सदस्या अशी दोन…
अफगाणिस्तानमधील अनिसा रसौली यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी अखेर नियुक्ती झाली नाहीच, ते अपेक्षितच होतं म्हणा, पण पुन्हा एकदा त्याविरोधात गळा…
१९३० नंतरच्या काळातील प्रत्येक स्त्री नियतकालिकाचा वाचकवर्ग, त्याचे स्वरूप यानुसार त्याचे ‘संपादकीय’ भिन्न राहिले, तरीही स्त्रीजीवन, समाजजीवन जसे पुढे सरकत…
१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक देश झाला. स्त्रियांना घटनात्मक समानता मिळाली. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने स्त्री-जीवनाचा स्तर उंचावला. दुर्गाबाई देशमुख यांची नियोजन मंडळावर…
लहानमोठय़ा कारणासाठी स्त्रियांना बडवणे ही आपली संस्कृती वाटावी इतकी सर्वसामान्य गोष्ट आहे. त्यावर उपाय म्हणून स्त्रीवादी विचारांच्या प्रसारामुळे कुठलंही दु:ख…