नियुक्त केलेल्या ५९ वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी २, औरंगाबाद खंडपीठासाठी १५ आणि जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयांसाठी उर्वरित वकिलांचा समावेश आहे.
राज्यात गुणवत्ता वाढवण्याच्या नावाखाली खान अकॅडमीसारख्या डिजिटल उपक्रमांची सक्ती केल्यामुळे, त्याचा वाढीव इंटरनेट डेटा पॅकचा आर्थिक बोजा ग्रामीण भागातील गरीब…
दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी यावेळी निवडणुकीचा कार्यक्रमच मांडला.
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या तर त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून नियोजन देखील केले…
राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करुन माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व…