![Rising Sexual Violence, Sexual Violence women in Maharashtra, Mumbai Tops with 226 Rape Cases, 226 Rape Cases in Four Months in Mumbai, marathi news,](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/sexual-abuse-3.jpg?w=310&h=174&crop=1)
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल असून दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्याचा…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल असून दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्याचा…
पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्यामुळे पत्नीचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे तिने पतीसह न राहता भावाकडे राहण्याचा निर्णय घेतला.
कौटुंबिक कलह, अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तक्रारी सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या भरोसा सेलला गेल्या सात वर्षांत १५ हजारांवर तक्रारी प्राप्त…
राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.
चिंचभवन रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात वाढल्याने चिंचभवन चौकाला अपघातप्रवण स्थळ घोषित करण्यात आले.
भुकेने व्याकूळ झालेला हा मुलगा काठमांडू रेल्वेस्थानकावर गेला. तेथून इकडे-तिकडे भटकत तो थेट नेपाळमधून नागपुरात पोहचला.
महाराष्ट्र पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती होत आहे. १७ लाख ७६ हजार युवक-युवतींनी या भरतीसाठी अर्ज केला आहे.…
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून १७ लाख ७६ हजार युवक- युवतींचे अर्ज प्राप्त झाले
गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या उपराजधानीत दर दिवशी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचार होत आहे.
नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती.
दोन्ही बाजूंना उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला मानकापूर चौक अपघातासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे.
गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी…