स्पायवेअरना परतवून लावण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.
स्पायवेअरना परतवून लावण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.
तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा क्षेत्रांसाठी भारत हा कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश आहे.
गुगल, फेसबुक यांच्या नफेखोरीसाठीच्या घोडदौडीला लवकरच लगाम बसण्याची शक्यता आहे, किमान अमेरिकेपुरता तरी!
इंटरनेटवरील सर्व सर्च इंजिने एका नियतरितीने (अल्गोरिदम) काम करत असतात
आपण पेमेंट ॲपच्या माध्यमातून कोड स्कॅन करत असल्याने ही सर्व प्रक्रिया पडद्यामागे होत असते आणि आपल्यासमोर केवळ पेमेंटशी संबंधित माहिती…
इलॉन मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
स्मार्टफोन ॲपशी संबंधित अर्थव्यवस्थेच्या नाड्या आपल्या हातात ठेवणाऱ्या या दोन्ही प्रबळ कंपन्यांना तडाखा
स्मार्टफोनसाठी अॅप किंवा गेम विकसित करणाऱ्या डेव्हलपरना आपल्या अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर स्थान देण्यासाठी त्यांच्याकडून भरमसाट शुल्क (कमिशन) आकारणाऱ्या…
वापरकर्ते घटल्यामुळे फेसबुकची चिंता वाढली असली तरी, त्यांच्यासाठी अधिक चिंताजनक आहे ती वापरकर्त्यांची बदललेली सवय
इंटरनेटने अनेक व्यवहार सुलभ आणि जलद केले असले तरी, वापरकर्त्याची गोपनीयता हा कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला…
या तंत्रज्ञानामुळे बहुतांश विमाने निकामी होतील आणि सेवा विस्कळीत होऊन लाखो प्रवासी अडकून पडतील, असा इशारा देण्यात आला आहे
स्थित्यंतर म्हणजे बदल… त्यात ‘अडकणं’ कसं काय? पण आज पंचविशी ते तिशीत असलेल्यांचं तसं झालंय खरं; हे सप्रमाण-साधार सांगणारं पुस्तक…