
चालू वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चालू वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशात अद्यापही पिझ्झा, बर्गर सारखे जंकफूड खाण्याची क्रेझ आणि ट्रेंड कायम असताना.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारी या काळात सिल्लोड कृषी- कला- क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने जगभरात २०२३ हे वर्ष ‘जागतिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे.
कापसाअभावी कारखान्यांची धडधड थंडावली आहे. यंदा कापसाचा हंगाम कसा राहील. या विषयी…
माती प्रयोगशाळेत, कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो.
राज्यामध्ये ५ डिसेंबरअखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण ३९३९ संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव दिसला.
लम्पी त्वचा रोगाच्या साथीबाबत राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांवर केंद्रीय पथकाने ताशेरे ओढले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा २०१५ मधील प्रस्ताव कर्नाटकने धुडकावल्यानेच जतमधील पाणीटंचाई तीव्र बनल्याची बाबही समोर आली आहे.
आफ्रिकेतील मालावी देशातील मालावी आंबा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे.
यावर्षी अगदी युरोपीयन युनियनमधील देशांनाही आपल्या अन्नसुरक्षेला अधिक प्राधान्य दिल्यामुळे दुर्लक्षित असलेला अन्नधान्य राजनय आता आंतरराष्ट्रीय संबंधांत मध्यवर्ती भूमिकेत आला…
इंद्रायणीचे उत्पादन फक्त महाराष्ट्रातच आणि तेही ठरावीक पट्ट्यांतच घेतले जाते. या सुवासिक तांदळाचे ब्रँडिंग शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवून देऊ शकते.