
कार्यकर्त्यांला टोपी आपलीशी वाटेना. बदलत्या फॅशनचा परिणाम म्हणूनही कोणी टोपीला जवळ करेनासा झाला.
कार्यकर्त्यांला टोपी आपलीशी वाटेना. बदलत्या फॅशनचा परिणाम म्हणूनही कोणी टोपीला जवळ करेनासा झाला.
रमजान पावणार : एक-दोन महिन्यात केळीचे दर वाढतील असा अंदाज केळी व्यापाऱ्यांचा आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये प्रवेश करण्याची चढाओढ लागली होती. यंदाही हेच चित्र राज्यात कायम आहे
दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूर छत्रपतींनी आश्रय दिला होता.
यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर आणि त्याचबरोबरच हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मित्रपक्षांच्या सहभागाअभावी उमेदवारांमध्ये अस्वस्थता
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षाने प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात करण्याचे ठरवले आहे.
उद्योजकीय समाजात गृहस्वामिनीची पावले पुढे पडत आहेत.
संजय मंडलिक यांना महसूल मंत्री पाटील यांचे समर्थन मिळू लागल्याने त्यांना आधार मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ात सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांमधून उसाचे गाळप नेहमीप्रमाणे होताना दिसत आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीवेळी कोल्हापूर दौरा केला होता.
महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. सहकारी सूतगिरणी क्षेत्रामध्ये आजवर पश्चिम महाराष्ट्राचे प्रभुत्व राहिले आहे.