
अनेकदा मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली, की आपल्याला वाटतं म्हणून त्यातून सोयिस्कर अर्थ काढला जातो. अनेकदा तो नीट विचार न करता…
अनेकदा मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली, की आपल्याला वाटतं म्हणून त्यातून सोयिस्कर अर्थ काढला जातो. अनेकदा तो नीट विचार न करता…
नवरा बायकोच्या नात्यात ‘तू तू मै मै ’ झालं की वाद वाढणारच. एकमेकांत तुलना न करता समजुतीने काही गोष्टी घ्याव्यात…
मुलं जशी वागतात त्यामागे त्यांच्या काही विचार असतो किंवा परिस्थिती असते. त्यांच्याशी त्याबाबत शांतपणे बोलल्याशिवाय त्यांचा वागण्याचा घाईने लावलेला अर्थ…
कुणी तरी काही तरी कुठल्या तरी निमित्ताने बोलतो आणि ते जेव्हा एखाद्याच्या मनाला लागतं तेव्हा त्यातून बाहेर पडणं त्या व्यक्तीच्याच…
‘नाईट आऊट पार्टी’ या शब्दांचं अनेक पालकांशी नातं जरा तिखटच असतं. आपल्या मुलांनी, विशेषत: मुलींनी अशा पार्टीला जाऊ नये, हेच…
प्रत्येकालाच आयुष्यात ध्येय प्राप्ती करताना अडचणी येणारच आहेत. पण त्यातून योग्य मार्ग काढण्याच दृढ संकल्प करणे हेच त्या प्राप्तीपर्यंत पोहोचण्याची…
मुलांच्या परीक्षेचा ताण त्यांच्या पालकांवरच अधिक येतो, पण अनेकदा त्याचा अतिरेक होतो आणि शरीर मनात त्याचा दुष्परिणाम होतो. कसा असावा…
घरातील वृद्ध मंडळी इंटरनेट-सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे, असं सरसकट बोललं जातं. मात्र त्यामागे घरातल्या इतर लोकांचाही काहीअंशी तरी हातभार…
अनेकदा मुलगा आणि पती यांच्यात मतभेद होतात. दोघांचंही म्हणणं पटत असल्याने कुणाची बाजू घ्यावी हे कळत नाही आणि घरातल्या बाईचं…
लहानपणी पालकांकडं आपलं मत व्यक्त करता येत होतं, पण आताची पिढी अधिक स्मार्ट झाली आहे. त्यांचं शंकासमाधान झाल्याशिवाय ती गोष्ट…
लग्न झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आपली, ही भावना सुनेच्या मनात येणं स्वाभाविकच, परंतु सासू घर, विशेषत: स्वयंपाकघराचा ताबा सोडायलाच तयार नसेल…
नवराबायको म्हणून अनेक वर्षं एकत्र काढल्यावर जोडीदाराने अर्ध्यातच हात सोडला, तर? मानसिक तयारी नसल्याने त्या जोडीदाराला, विशेषत: नवऱ्याला एकटेपण असह्य…