सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही.
सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही.
भाजपच्या मिशन कोकणच्या दृष्टीने ते महत्वाचे असणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपला रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागा लढवायच्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे.
पांरपारीक पिकाला फाटा देऊन फुलशेती आणि भाजीपाला लागवड केली तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.
अडीच वर्षापुर्वी मंजूर झालेल्या आणि नंतर रखडलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतूरा पहायला मिळत आहे.
लाडांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे.…
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून सध्या राजकारण तापले आहे. महामार्गाच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
भौगोलिक मानांकन प्राप्त झालेला हा कांदा आज २०० ते २५० रुपये माळ या दराने विकला जात आहे.
अटी व शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन जोमाने सुरू झाले आहे
International Women’s Day 2023 : अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज…
कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत रायगड जिल्हाने राज्यसरकारकडे १ हजार ८९४ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. यापैकी…