
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.
शिववसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
चार वर्ष आदिती तटकरे यांना टोकाचा विरोध केल्यानंतर, आता रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांच्या विरोधातील…
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत करीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले…
पेण शहरात वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. दरवर्षी ३५ लाख गणेश मूर्ती तयार करून देश-विदेशात पाठवल्या जातात.
रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स स्मार्ट झाली आहेत. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग येथे जमीन परिषद घेऊन रायगडकरांना आपल्या जमिनी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल असा इशारा…
पेण येथील गणेशमूर्ती कारखान्यात तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची थायलंडमधील मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
दोन्ही सत्ताधारी पक्षातील धुसफूस पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आली. विशेष म्हणजे मोदी वा फडणवीस यांचे कौतुक केलेल्या शिंदे यांनी अजित…
डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, १ हजार ४२२ मंजूर योजनांपैकी केवळ ३१० कामेच पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वर्षभरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले असले तरी अपघाती मृत्यूचे…
उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ची मुदत दिली खरी; पण सध्या ही कामे कुठवर पोहोचली आहेत, याचा ‘लोकसत्ता’ने घेतलेला आढावा.