शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या कामाविषयी काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
नागपूर जिल्ह्यात नागपूर व रामटेक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येत मनुष्यबळाची गरज भासते.
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गाव हद्दीत गुटखा उत्पादनाचा कारखाना आढळून आला.
पाच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास स्वतंत्र जागा तसेच शासकीय इमारत उपलब्ध नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा पिपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये…
काही दिवसांपूर्वी नागपुरात जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले होते.
बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सुदैवाने या खाटेवर रुग्ण नव्हता मात्र शेजारच्या खाटेवरील महिला थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले…
काँग्रेसनेच वर्धा लोकसभा मतदारसंघ लढावा, तो इतर मित्रपक्षांस सोडू नये, यासाठी ठराव घ्यावा म्हणून सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र…
राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या गुरुवारी दुपारी अचानक संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या.
धरणातून बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा होणार नाही.
हिंदू धर्मात यशोदा जयंतीला खूप महत्त्व आहे.पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीला यशोदा जयंती साजरी केली जाते.