ज्या पंतप्रधानांकडे ३७० किंवा ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असतो, ते आपल्या विरोधकांबद्दल अशा पद्धतीने बेपर्वाईने खोटे बोलणारनाहीत.
ज्या पंतप्रधानांकडे ३७० किंवा ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असतो, ते आपल्या विरोधकांबद्दल अशा पद्धतीने बेपर्वाईने खोटे बोलणारनाहीत.
मतदानाची पहिली फेरी झाली, मोदी वैतागले आणि त्यांची भाषा बदलली. मग खोटे बोला, खोटयामागून खोटे बोला, आणखी खोटे बोला असे…
‘मोदी की गॅरंटी’ बऱ्याच चुकीच्या गोष्टींची हमी देते. त्यातही आघाडीवर आहे समान नागरी संहिता आणि एक देश एक निवडणूक.
महाराष्ट्रात, मित्रपक्ष जागावाटपावर वाद घालत आहेत, तर भाजप विरोधी पक्षातल्या नेत्यांची शिकार करण्यात व्यग्र आहे
भाजप आपला महत्त्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत पक्षाला ३७० जागा द्या, असे भाजप जनतेला सांगत आहे.
निवडणूक आयोग या आठवडय़ात लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी शक्यता दिसते.
भारताने गरिबी हटवली’’ असा मथळा वाचायला मिळाला, तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. गरिबी हटली यावर तुम्ही विश्वास ठेवावा असे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतासे स्वत:चा उल्लेख ‘मी’ किंवा ‘माझे’ असा न करता ‘मोदींनी’, ‘मोदींचे’ असा करू लागले आहेत.
भाजप आपल्या दहा वर्षांच्या राजवटीच्या शेवटी आपल्या कार्यकाळावर एक श्वेतपत्रिका सादर करेल अशी अपेक्षा होती
‘समृद्ध भारत’ हा जणू उर्वरित भारतच मानला जातो. उर्वरित भारतातले ९३ टक्के लोक माफक उत्पन्न कमावतात.
अलीकडच्या काही दिवसांत, भारतात प्रत्येकजण आनंदी असल्याच्या सरकारच्या दाव्याचे जोरदार समर्थन करणारे अनेक लेख मी वाचले आहेत.
केंद्र सरकारने किंवा संसदेने हा निर्णय घेताना जी प्रक्रिया पार पाडली, ती कायदेशीर होती का आणि त्याचा संघराज्य व्यवस्थेवर आणि…