
भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत केंद्र सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या…
भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत केंद्र सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या…
अतिशय संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनशील पद्धतीने भाष्य करणारा मल्याळी सिनेमा म्हणजे ‘काथल द कोर’
अनेक संवाद, प्रसंग आणि मौनातुनही आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारे नाटक
सत्ता आणि पैशासाठी चाललेल्या पुरुषी संघर्षात बळी जाणारी नेहमीच एक स्त्री असते.
कधीकधी तर बाप गेल्यावरच त्याच्या मुलांना आपल्या बापाची महती जाणवते.
कुणी ऑनलाइन प्रेमात पडतं आणि लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतं हेच अजून आपल्या पचनी पडत नाहीये.
लखनऊला नक्की काय झालं होतं आणि मुंबईला काय होतं हे जाणण्यासाठी “ज्युबिली” हे वेबसिरीज पाहायलाच हवी.
“उपजें तें नाशें। नाशिलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा” अर्थात जन्म-मृत्यू या अटळ घटना.
बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून लेखक-दिग्दर्शकाने एकंदर भारतीय राजकारणावर भाष्य केलेले आहे.
दोन्ही गटात वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी आतून कुठेतरी एकमेकाविषयी पीळ असतोच.
अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे नाटकं बरंच चर्चेत आहे.