
ऊन,पाऊस, वारा अन आता कडाक्याची थंडी या कुठल्याही परिस्थितीत अद्यापि पदयात्रेची सकाळी सहाची वेळ चुकलेली नाही. वृद्ध, विकलांग, मुले, शेतकरी,…
ऊन,पाऊस, वारा अन आता कडाक्याची थंडी या कुठल्याही परिस्थितीत अद्यापि पदयात्रेची सकाळी सहाची वेळ चुकलेली नाही. वृद्ध, विकलांग, मुले, शेतकरी,…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेच बहुधा राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.
मराठवाड्यातील चारही विद्यापीठांकडून मानद पदवीने सन्मानित झालेले ‘एकमेव,’ अशी नोंदही त्यांच्या नावावर झाल्याचे दिसून येते.
एकीकडे राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी भाजपसह मित्रपक्ष गपगार झाले आहेत.
राहुल गांधी महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्यावर त्या मुलांना घेऊन बसले, गाडीतून आपला टॅब त्यांनी मागवून घेतला आणि तेथेच त्यांनी या मुलांना…
यात्रेच्या मुक्कामाची ठिकाणे निश्चित करताना राहुल यांच्या यंत्रणेने प्रत्येक स्थळाची आधी पाहणी केली. ६२ कंटेनर्स उभे करण्यासाठी आवश्यक ती जागा…
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या स्नुषा डॉ.मीनल यांना अधिक वाव मिळावा म्हणून राहुल यांच्यासह अन्य मान्यवरांपासून अलिप्त राहणे…
अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले.
तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीेचे सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूरमधील वेगवेगळ्या कामांना भरीव निधी देताना, एस.एम.जोशी सभागृहासाठी…
भारत जोडो यात्रेचा मार्ग निश्चित झाल्यानंतर देशभरातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छूक होते; प्रत्येक राज्यातून काही ठराविक…
मंगळवारी सकाळच्या सत्रात खासदार गांधी व इतर यात्री सात कि.मी. अंतर चालले. या पदयात्रेत राहुल यांच्यासोबत अशोक चव्हाण यांच्या कन्या…
भारत जोडो यात्रा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातून मराठवाड्यात दाखल होत असताना नव्या पिढीतील काँग्रेसजनांनी यात्रेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्यातील…