
राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले.
राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले.
पाच वर्षांपूर्वी याच भागातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे.
नवाब मलिक यांना यापूर्वीही गैरव्यवहाराच्या ठपक्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या मंत्रिपदाच्या दोन्ही कारकिर्दी वादगस्त ठरल्या.
– संतोष प्रधान तमिळनाडूत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळविले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या…
पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान भाजपला पुरेसे अनुकूल नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी लखनऊ व आसपासच्या परिसरातील मतदारसंघ…
मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांच्याबरोबरीने भाजपच्या विरोधात लढा देण्याचे जाहीर केले. शरद पवार यांनी मात्र चंद्रशेखर राव यांच्या राजकीय…
पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदान होत असलेल्या ५९ पैकी ४९ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यामुळे भाजपसाठीही तिसरा टप्पा…
राज्यांचे अधिकार आणि केंद्रातील भाजप सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपावरून प्रादेशिक पक्षांचे सारेच मुख्यमंत्री संतप्त आहेत. प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची आघाडी असे या…
राज्यात महाविकास आघाडी, तमिळनाडूत द्रमुक, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, छत्तीसगडमध्ये काँग्रेस या बिगर भाजपशासित राज्यांमध्येच हे वाद निर्माण झाले आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यात सपाची भिस्त कुणावर?
प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत तमिळ बांधवांना साद घातली आहे.
जाट, मुस्लीम, गुज्जर या समाजांचा प्रभाव असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन, उसाचा दर यामुळे भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले…