scorecardresearch

शफी पठाण

(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.

Ravindra Shobhane
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

Sylvester Dacunha
‘अमूल’ बेबीच्या बाबांची गोष्ट !

कॉपी रायटर मनीष तिवारी व चित्रकार जयंत राणे यांच्या सहकार्याने जाहिरातीचा नवा अध्याय घडवणारी ही अटरली-बटरली आज मात्र चिंब पापण्यांनी…

Marathi Sahitya Sammelan, Amalner
साहित्य संमेलनाचा ‘अमळनेरी’ आदर्श…!

नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा शहरांमधली ऐटबाज साहित्य संमेलने रिकाम्या मांडवांनी पाहिली; पण उस्मानाबाद, उदगीर, यांसारख्या ठिकाणी स्थानिकांचा प्रतिसाद निराळा होता… अ.…

nagpur
साहित्य महामंडळाची साद ‘गावाकडे चला’!उस्मानाबाद, उदगीर, वध्र्यानंतर अमळनेरला पसंती

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे झगमगत्या शहरातील पंचतारांकित संमेलनांच्या वलयातून बाहेर पडून ‘गावाकडे चला’ अशी साद साहित्य विश्वाला घालत…

sahitya sammelan Amalner
अखेर ठरले.. ९७ वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत! महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत अमळनेरवर शिक्कामोर्तब

वर्धा येथील संमेलन आटोपून दोन महिनेही व्हायचे असताना आता पुढील संमेलनाचे स्थळही ठरले आहे.

Wardha, Marathi sahitya Sammelan, Politicians, allotted, time for speech, Hindi language guest Literature
आमंत्रित हिंदी साहित्यिकांना फक्त पाचच मिनिटे आणि राजकारण्यांना भरपूर वेळ… संमेलन साहित्यिकांचे की राजकारण्यांचे?

… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…

राज्यातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते! डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप ‘सर्च’ या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते…

‘रेशीमबागे’तून देशभर भ्रम पसरवण्याचे काम,साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांचे परखड मत; विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, वर्धा : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही.

ताज्या बातम्या