
पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते.
पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते.
इस्त्रायलच्या गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यामुळे जग हादरलं आहे. दोन्ही बाजूने प्रतिहल्ले होत आहे. संपूर्ण देशात भीषण परिस्थिती…
शासकीय रुग्णालयांत झालेल्या मृत्यूमुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रासह संपूर्ण राज्यातील नागरी पट्टयांमध्ये पुढील दोन महिन्यांत १३००…
अनेक प्रयोगशाळा या पॅथोलॉजिस्टच्या अनुपस्थितीत चालविल्या जात आहेत.
वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या…
या पुलासाठी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे.
काम अंतिम टप्प्यात असूनही लवकरच हे पाणी वसई विरारला मिळणार आहे. नेमका हा प्रकल्प कसा आहे? हे पाणी वसईकरांना कसे…
महापालिका हद्दीत समावेश होऊनही वसईला सदाहरित ठेवण्यासाठी आजही शेती राखून असलेल्या वसईच्या शेतकऱ्यांची केवळ तांत्रिक मुद्दय़ामुळे उपेक्षा होऊ लागली आहे.
शहरातील हरित पट्टा नष्ट होत असून जल, ध्वनी, वायू अशा सर्व प्रकारचे प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आल्याचे असल्याचे समोर…
अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी जीत निजाईच्या मोबाइलमध्ये ९ मुलींची अश्लील छायाचित्रे सापडल्याचे सांगितले.
ठाकूरांच्या दबंगिरी नंतर प्रशासनाचा ‘सायलेन्स मोड’ असणे ही संधी समजून विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका वसईचे राजकारण तापवू लागली आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती गेल्या अनेक वर्षांपासून शहरात उभ्या रहात गेल्या आणि नागरिकांची, शासनाची फसवणूक होत गेली.