
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसईकर नागरिक किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि पोलीस बेकायदाअसे मृतदेह पुरत आहे.
रेल्वेमधील वाढत्या गुन्हेगारीबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीदेखील वाढत आहे. वसई-विरार शहरात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे रेल्वे परिसरातील सुरक्षा किती तकलादू…
२००३ मध्ये झालेल्या अमेरिकन मॉडेलच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी युरोपला रवाना होत आहे.
वसईतील ग्रामपंचायती महापालिकेत विलीन झाल्याचा फटका या गावातील शेतकऱ्यांना बसला आहे.
इंग्रजांनी भाईंदर खाडीवर रेल्वे पूल बांधला आणि १८६७ रोजी वसई रेल्वे मार्गाने मुंबईशी जोडली गेली.
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या कामाच्या अनेक परवानग्या अद्याप मिळालेल्या नसल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. हा पूल २०२४ रोजी पूर्ण…
यामुळे एकप्रकारे शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
सर्व शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसईकरांना मात्र मेट्रोसाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या आगीत रिक्षा आणि दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचे प्रकरण लोकसत्ताने बाहेर काढले. पालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारीच बोगस आणि केवळ नववी उत्तीर्ण होता.
शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून दुसरीकडे लाखो लिटर पाण्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार…