
औरंगाबाद जिल्हय़ात पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात सहा पर्यटनस्थळे आहेत.
औरंगाबाद जिल्हय़ात पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात सहा पर्यटनस्थळे आहेत.
बैठकीचा हा उतारा केवळ धोरणापुरता न राहाता वास्तवात उतरायला हवा..
मराठा मोर्चावर प्रतिक्रिया देत विनायक मेटे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी मराठवाडय़ात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिनाभराच्या कालावधीत मराठवाडय़ात तीन दौरे…
डॉ. सविता पानट या स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यामुळे ज्या जोडप्याला मूल होत नाही
राज्यातील ९६३ बालकाश्रमांतील धक्कादायक प्रकार; १० जिल्ह्य़ांत संख्या ८० हजारांपर्यंत वाढवली
माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केवळ मुंबईतील सरकारी बंगल्याचा ताबा घेतला असे नाही, तर…
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत २००२ ते २०१२ दरम्यान ५७ टक्के वाढ झाली.
दुष्काळाचे अनेक कंगोरे. आपत्तीभोवती उपाययोजनांचा परिघ लहान-मोठा होत जातो.
मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.
पीककर्जांची फेररचना करून वाटप केल्याच्या कागदोपत्री नोंदी घेतल्या जातील.
मराठवाडय़ातील औरंगाबाद वगळता अन्यत्र एकाही ठिकाणी मद्यनिर्मितीसाठी धरणातून पाणी दिले जात नाही.