
सीएनएक्स आणि सीव्होटर या दोघांच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष ‘इंडिया’ आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
सीएनएक्स आणि सीव्होटर या दोघांच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष ‘इंडिया’ आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक चर्चा होत राहाणे, एखाद्या वादाच्या दोन्ही बाजू मांडल्या जाणे आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचणे हे लोकशाहीसाठी गरजेचेच.. पण कोणते वाद…
डॉ. सब्यसाची दास यांनी केलेला ‘डेमोक्रॅटिक बॅकस्लायडिंग इन द वर्ल्ड्स् लार्जेस्ट डेमोक्रसी’ हा लोकसभा निवडणुकांचा अभ्यास का लक्ष वेधून घेतो?
‘मणिपूरमध्ये जे घडले ते खरोखरच लाजिरवाणे होते. पण हिंसाचार, खून आणि बलात्कार इतर ठिकाणीही होतात, तुम्ही त्या सगळय़ाबद्दल का बोलत…
‘इंडिया विरुद्ध भारत’ हा खेळ युवा पिढीबरोबर खेळता येणार नाही हे जाणण्याइतपत मोदी हुशार आहेत.
विवेकानंदांबद्दलची खुली चर्चा म्हणजे भारताच्या वर्तमान तसेच भविष्याबद्दलचा राजकीय वादविवाद आहे.
स्वामी विवेकानंदांच्या मते हिंदू सिद्धांताचे वेगळेपण म्हणजे इतर सर्व धर्माचे सत्य ओळखण्याची क्षमता.
गेले दोन महिने मणिपूरमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत.
तिहेरी तलाकप्रमाणेच विरोधक भाजपच्या नव्या जाळय़ात फसत आहेत..
जी पाठय़पुस्तके आमच्यासाठी कधीतरी अभिमानाचा विषय होती, ती इतक्या बदलांनंतर आम्हाला शरम आणणारी वाटत आहेत.
नव्या इमारतीतील वाढीव आसनक्षमतेमुळे लोकसभेतील जागा वाढण्याच्या शक्यतेबरोबरच नव्या राजकीय वादाची चिन्हे दिसत आहेत..
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ ची लोकसभेची निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. सत्ताधारी भाजपच परत सत्तेवर येईल, असा निष्कर्ष कर्नाटक विधानसभेआधी…