-
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगाणा राज्यात पोहचली आहे.
-
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश असा प्रवास करत ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगाणात आली आहे.
-
‘भारत जोडो यात्रा’ने आतापर्यंत ४९ दिवसांत २२५९ किलोमीटरचा प्रवास केला आहे.
-
दिवाळीनिमित्त सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते घरी गेल्याने तीन दिवस ‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्यात आली होती.
-
आज ( २८ ऑक्टोंबर ) पुन्हा यात्रेला तेलंगाणातील नारायण पेठ येथून सुरु झाली आहे.
-
यात्रेत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सामील झाला होता.
-
त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन स्वत: हे फोटो समाजमाध्यमांत शेअर केले आहेत.
-
लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे.
-
यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

‘काकूबाई, जरा थांबा…’, भररस्त्यात ‘ही नवरी असली’ गाण्यावर महिलेचा तुफानी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक